इयत्ता 12 वी राज्यशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षा 2019- 20 साठी महत्त्वपूर्ण रिकाम्या जागा.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द /संख्या निवडून विधाने पूर्ण करा :
(१) २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक ------ देश बनला. (स्वतंत्र, स्वायत्त, प्रजासत्ताक, प्रगत)
(२) ------.वर्षांखालील मुला-मुलींना खाणी, कारखाने अशा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई केलेली आहे.
(चौदा, बारा, अठरा, एकवीस)
(३) लोकसभेचे विसर्जन राष्ट्रपती --------सल्ल्यानुसार करतो.
(प्रधानमंत्र्यांच्या, उपराष्ट्रपतींच्या, सरन्यायाधीशांच्या, राज्यपालांच्या)
(४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार------- देण्यात आला आहे.
(विधानसभेला, राज्यसभेला, विधान परिषदेला, संसदेला)
(५) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना------- साली झाली. (१८५७, १८८५, १९४७, १९९१)
उत्तरे : (१) प्रजासत्ताक (२) चौदा (३) प्रधानमंत्र्यांच्या (४) संसदेला (५) १८८५.
(६)'धर्मनिरपेक्षता' हा शब्द------ मध्ये १९७६ मध्ये नव्याने घालण्यात आला.
(संविधान, मार्गदर्शक तत्त्व, प्रास्ताविक, गॅझेट)
(७) अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस-------- तासांच्या आत न्यायालयामध्ये हजर करावे लागते.
(४८, २४, १२, ३६)
(८) संसदेत मंजूर झालेल्या विधेयकावर--------
सही झाल्यानंतर त्याचे कायदयात रूपांतर होते.
(राज्यपालांची, राष्ट्रपतींची, न्यायाधीशांची, प्रधानमंत्र्यांची)
(९)--------- हे एकपक्ष पद्धतीचे उदाहरण आहे.
(चीन, भारत, अमेरिका, ओमान)
(१०)---------- शहराबाबत पंजाब व हरियाणा या दोन राज्यांत विवाद होता.
(मुंबई, चंडीगढ़, म्हैसूर, अमृतसर)
उत्तरे : (६) प्रास्ताविक (७) २४ (८) राष्ट्रपतींची (९) चीन (१०) चंडीगढ,
(११) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत------- झाला. (स्वतंत्र, स्वायत्त, प्रजासत्ताक, प्रगत)
(१२) 'धर्मनिरपेक्षता' हे तत्त्व भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सन -------- मधे नव्याने समाविष्ट करण्यात आले.
(१९७६, १९८०, १९४९, १९५२)
(१३) .......... वषाखालील मुलांना खाणी, कारखाने किंवा अन्य धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाइ आहे.
(१८, १२, २१, १४)
(१४) मंडल आयोगाने --------- च्या आरक्षणाची शिफारस केली होती.
(अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या जमाती)
(१५) संसदेमध्ये आर्थिक विधेयक प्रथम.......मांडतात. (राज्यसभेत, लोकसभेत, विधान परिषदेत, विधानसभेत)
उत्तरे : (११) स्वतंत्र (१२) १९७६ (१३) १४ (१४) इतर मागास वर्ग (१५) लोकसभेत.
(१६) भारतीय घटना समितीचे (संविधान परिषदेचे) अध्यक्ष------ होते.
(पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल)
(१७)--------- वर्षांखालील मुला-मुलींना खाणी, कारखाने किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास .
(१२, १४, १६, १८)
(१८) उपराष्ट्रपती हे --------- पदसिद्ध अध्यक्ष असतात. (लोकसभेचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे, राज्यसभेचे)
(१९) --------- हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो. (राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचा सभापती)
(२०) भारतात सध्या -------- पद्धती आहे. (एकपक्ष, द्विपक्ष, बहुपक्ष, एक प्रबळ पक्ष)
उत्तरे : (१६) डॉ. राजेंद्र प्रसाद (१७) १४ (१८) राज्यसभेचे (१९) प्रधानमंत्री (२०) बहुपक्ष.
(२१)खलिस्तानची मागणी -------- राज्यात करण्यात आली. (पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर) )
(२२) नर्मदा बचाव आंदोलनाबरोबर --------यांचे नाव जोडले गेले आहे.
(शरद जोशी, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, महेंद्रसिंग टिकैत)
(२३) १९८९ साली श्री.-------यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आघाडीने सरकार स्थापन केले.
(व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव)
(२४) सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक --------- कडून केली जाते.
(राज्यपाल, पंतप्रधान प्रधानमंत्री, कायदामंत्री, राष्ट्रपती)
(२५)--------- यांना 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हटले जाते.
(डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. नेहरू, सरदार पटेल)
उत्तरे : (२१) पंजाब (२२) मेधा पाटकर (२३) व्ही. पी. सिंग (२४) राष्ट्रपती (२५) डॉ. आंबेडकर.
(२६) केंद्र सूचीतील विषयांवर ---------- सरकार कायदा बनवू शकते. (केंद्र, राज्य,केंद्र, राज्य, दोन्ही, प्रादेशिक)
(२७) भारतामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार------ असतो. (संसदेला, राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना/ प्रधानमंत्र्यांना)
(२८) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी -------
हक्कांचा जागतिक जाहीरनामा घोषित केला.
(राजकीय, आर्थिक, नैसर्गिक, मानवी )
(२९) महाराष्ट्रामध्ये शिक्षक मतदारसंघातन विधान परिषदेवर---------सदस्य निवडले जातात.
(२/३, १/६, १/३, १/१२)
(३०) राष्ट्रपती आपला राजीनामा------कडे देतात.
(पंतप्रधान / प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभा सभापती)
उत्तरे : (२६) केंद्र (२७) संसदेला (२८) मानवी (२९) १/१२ (३०) उपराष्ट्रपती.
(३१) –------ यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
(डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल)
(३२) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी------- ..हक्कांचा जाहीरनामा घोषित केला.
(आर्थिक, राजकीय, नैसर्गिक, मानवी)
(३३) राज्यसभेवर महाराष्ट्रातून........... सदस्य पाठवले जातात. (७८, २८९, ४८, १९)
(३४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार -------- आहे.
(संसदेला, राज्यसभेला, विधानसभेला, विधान परिषदेला)
(३५) महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे प्रणेते------- होत.
(मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, शरद जोशी, नारायण लोखंडे)
Nice sharing. Good job.
ReplyDeleteSir Khupach Chhan
ReplyDeleteMast..
ReplyDeleteखूपच छान माहिती👌👌💐
ReplyDeleteThanks sar
ReplyDeleteTx
ReplyDeleteThx sir
ReplyDeleteNice बीडकर
ReplyDelete