Wednesday, February 12, 2020

HSC बोर्ड परीक्षा 2020 साठी राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे चूक की बरोबर प्रश्न उत्तरासह



HSC बोर्ड परीक्षा 2020 साठी राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे चूक की बरोबर प्रश्न उत्तरासह



    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण सांगा :

 (१) प्रत्येक देशासाठी संविधानाची आवश्यकता असते.
 उत्तर- बरोबर

 (२) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यांवर बंधनकारक आहेत.
 उत्तर- चूक

 (३) विधानसभा हे स्थायी सभागृह आहे.
 उत्तर- चूक

 (४) काही राज्यांत लोक न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे.
 उत्तर- बरोबर

 (५) तेलुगु देसम हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे.
 उत्तर- चूक

 (६) १९७२ साली 'दलित पँथर' ही क्रांतिकारी संघटना स्थापन झाली.
 उत्तर- बरोबर

(७) भारतात प्रत्येक मंत्री संसदेचा सदस्य असलाच पाहिजे.
 उत्तर- चूक

(८) भारतीय नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे.
 उत्तर- बरोबर

(९) संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती भूषवतात.
 उत्तर- चूक

(१०) सर्वोच्च न्यायालय हे शिखर न्यायालय आहे.
 उत्तर- बरोबर

(११) बहुपक्ष पद्धतीमध्ये शासनात अस्थिरता निर्माण होते.
 उत्तर- बरोबर

(१२) कामगार संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यात घनिष्ठ संबंध असतो.
 उत्तर- बरोबर

(१३) तेलंगणाची मागणी केरळ राज्यातून करण्यात आली.
 उत्तर- चूक

(१४) मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कोणालाही न्यायालयात दाद मागता येते.
 उत्तर- बरोबर

(१५) एकपक्ष पद्धतीमध्ये अनेक पक्ष निवडणूक लढवू शकतात.
 उत्तर- चूक

(१६) न्यायाधीशांना आकर्षक वेतन दिले गेले पाहिजे.
 उत्तर- बरोबर

(१७) प्रधानमंत्री हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
 उत्तर- बरोबर

(१८) सर्वसामान्यपणे राज्याचा रहिवासी हा राज्याचा राज्यपाल म्हणून निवडला जातो.
 उत्तर- चूक

(१९) भारतात एक प्रबळ पक्ष पद्धती नाकारली गेली आहे.
 उत्तर- बरोबर

(२०) भारतातील सर्व घटकराज्यांत दविगृही कायदेमंडळे आहेत.
 उत्तर- चूक

(२१) घटकराज्याचे मुख्यमंत्री विधेयक राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवू शकतात.
 उत्तर- चूक

(२२) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
 उत्तर- बरोबर

(२३) बहुपक्ष पद्धतीत शासन अस्थिर बनते.
 उत्तर- बरोबर

(२४) वटहुकूम हा तात्पुरता कायदा असतो.
 उत्तर- बरोबर

(२५) शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.
 उत्तर- बरोबर

(२६) राज्यसभा अध्यक्ष हे राज्यसभेचे सदस्य असतात.
उत्तर- चूक

(२७) पंतप्रधानांचा/प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो.
उत्तर- बरोबर

(२८) जातीयवाद हा राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील एक अडथळा आहे.
उत्तर- बरोबर

(२९) लोकशाही शासनपदधतीमध्ये सामाजिक व राजकीय चळवळींना स्थान नाही.
उत्तर- चूक

(३०) भारतामध्ये लोकांना कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे.
उत्तर- बरोबर

(३१) राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही.
उत्तर- बरोबर

(३२) राज्यपालाची नेमणूक पंतप्रधानाकडून / प्रधानमंत्र्यांकडून होते.
उत्तर- चूक

(३३) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.
उत्तर- बरोबर

(३४) राजकीय पक्ष हा लोकशाहीचा आत्मा नाही.
उत्तर- चूक

(३५) भारतात स्त्रियांसाठी स्थानिक शासनसंस्थांमध्ये आरक्षण नाही.
उत्तर- चूक

 (३६) भारतात पाच घटकराज्यांमध्ये द्विसभागृही कायदेमंडळे Nआहेत.
उत्तर- चूक

(३७) भारताची न्यायव्यवस्था दुहेरी स्वरूपाची आहे.
उत्तर- चूक

(३८) भारतात राज्यांची पुनर्रचना जातींच्या आधारावर केली गेली.
उत्तर- चूक

(३९) भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे.
उत्तर- चूक

 (४०) भारतातील सर्वोच्च न्यायालय  मुंबई या ठिकाणी आहे.
 उत्तर- चूक



No comments:

Post a Comment

HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...